जीवनात संकट येण खुप गरजेचं

असतं. माणसाच्या जीवनात

येणारी संकटंच माणसाला शिकवून

जातात. कोण आपलं कोण

परक. सुखात तर सगळेचं सोबत

असतात. पणं दु:खात साथ देणारे

मनात कायम कोरले जातात.

- Rohini Waghe



Post a Comment

Previous Post Next Post

ADS: